Book Whisper

@Weekend वाchan

I’m Varsha Patil, an avid reader and Assistant Police Sub-Inspector with the Maharashtra Police Department. I love sharing book reviews that capture the author’s intent and offer my honest opinions helping readers find meaning in stories amidst the chaos of everyday life.

    • समतेचा तत्त्वज्ञ

      बाराव्या तेराव्या शतकातील गोष्ट जातीव्यवस्था अतिशय बळकट होती. तिच्याविरुद्ध उच्च वर्णीय अथवा नीचने विद्रोह करणे म्हणजे कपाळ मोक्ष करून घेणेच होते.तरी धाडस करणारा आपली ओळख ठेवून गेलाच. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने अजरामर झालेला अभंग… हरिभजनाविण काळ घालवू नको रे, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर असे अनेक अभंग रचून विद्रोही समतेचा तत्वज्ञ संत चोखामेळा. सामाजिक विषमते…

    • रोप

      माझे आवडते लेखक तात्या अर्थात आ.ह. साळुंखे सर, आधुनिक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पुरोगामी तात्या बहुजनांचे प्रतिनिधित्व आपल्या धारदार लेखणीने आजही उत्तम रीतीने पार पाडत आहेत. आपल्या सातारी बाण्यातून परखड मत मांडायला त्यांकडूनच शिकावे.त्यांचा कथासंग्रह वाचण्यात आला त्यांना सावलीत वाढवू नका आदेश की इशारा? काहीही समजा पण आज हे सत्य वास्तवात उतरवणे काळाची…

    • एक वेदना

      एक वेदना जी शब्दात मावत नाही…. आणि भावनेतून सर्वांनाच कळत नाही. पण ती प्रत्येक भुकेल्या पोटातून बोलत राहते. हो एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड यांची सामाजिक विषमतेवरील स्वतः जगून केलेली विदारक मांडणी. यातून गरिबीच्या विस्तवावर अफाट चटके बसलेले लेखकाचे मन व आयुष्य दर्शित होते. या संघर्षातून लेखकाने सामाजिक वेदना सांगितली आहे. अर्थात याला…

    • ७८ फुटातला कैदी

      कधीकधी आपल्याला वाटते आपल्याला कोणीतरी जखडून ठेवले, बांधून ठेवले, प्रचंड अस्वस्थता जाणवते, मन सैरभैर असते या अवस्थेवर औषध काळ असतो आणि थोड्या कालावधीनंतर जाणीव होते आपल्या आत असलेला विचार, आपले स्वप्न, आपला आनंद दुःख यांची दही मिसळ होऊन पंचामृत झाले आहे. मग मन शांत झाले की जाणवते या भावनांमधले प्रभावी कोण तर स्वप्न आणि त्यांचा…

    • योगिनी..एक शाश्वत प्रेम!

      तिने कधी काही मागितले नाही, पण सगळं अर्पण केलं. तो गेला ,पण तिचं मन त्याच्यापासून कधीही दूर गेलं नाही. विरह तिचं दुःख नव्हतं, तर तो तिचा योग होता. तिच्या डोळ्यातून वाहणारे प्रेम आजही काळ ओलांडून बोलतं की खरं प्रेम मिळवण्यातच नाही तर हरवण्यातही पूर्णत्व असते. हो… राधा नाव घेतलं की आजही मनात शांत वेदना दाटते.…

    • दुर्लक्षित हुंदका

      प्रेम हे आचरणासाठी खूप सोपे असते पण ते समजून घेण्यासाठी गूढ, निर्गुण आणि अदृश्य असते. या प्रेमाच्या बाबतीत इतिहासाने राधा- कृष्णाचे प्रेम नल-दमयंतीचे प्रेम आणि राम व सीतेच्या प्रेमाची नोंद घेतली. पण एक हुंदका मात्र बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित राहिला…. हो मी त्या मौन साधिकेबद्दल बोलतेय…… उर्मिला बद्दल. हो हो रामायणातील लक्ष्मणाची उर्मिला, जनक राजाची कन्या…

    • समतेचा तत्त्वज्ञ

      बाराव्या तेराव्या शतकातील गोष्ट जातीव्यवस्था अतिशय बळकट होती. तिच्याविरुद्ध उच्च वर्णीय अथवा नीचने विद्रोह करणे म्हणजे कपाळ मोक्ष करून घेणेच होते.तरी धाडस करणारा आपली ओळख ठेवून गेलाच. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने अजरामर झालेला अभंग… हरिभजनाविण काळ घालवू नको रे, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर असे अनेक अभंग रचून विद्रोही समतेचा तत्वज्ञ संत चोखामेळा. सामाजिक विषमते…

    • रोप

      माझे आवडते लेखक तात्या अर्थात आ.ह. साळुंखे सर, आधुनिक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पुरोगामी तात्या बहुजनांचे प्रतिनिधित्व आपल्या धारदार लेखणीने आजही उत्तम रीतीने पार पाडत आहेत. आपल्या सातारी बाण्यातून परखड मत मांडायला त्यांकडूनच शिकावे.त्यांचा कथासंग्रह वाचण्यात आला त्यांना सावलीत वाढवू नका आदेश की इशारा? काहीही समजा पण आज हे सत्य वास्तवात उतरवणे काळाची…

    • एक वेदना

      एक वेदना जी शब्दात मावत नाही…. आणि भावनेतून सर्वांनाच कळत नाही. पण ती प्रत्येक भुकेल्या पोटातून बोलत राहते. हो एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड यांची सामाजिक विषमतेवरील स्वतः जगून केलेली विदारक मांडणी. यातून गरिबीच्या विस्तवावर अफाट चटके बसलेले लेखकाचे मन व आयुष्य दर्शित होते. या संघर्षातून लेखकाने सामाजिक वेदना सांगितली आहे. अर्थात याला…

    • ७८ फुटातला कैदी

      कधीकधी आपल्याला वाटते आपल्याला कोणीतरी जखडून ठेवले, बांधून ठेवले, प्रचंड अस्वस्थता जाणवते, मन सैरभैर असते या अवस्थेवर औषध काळ असतो आणि थोड्या कालावधीनंतर जाणीव होते आपल्या आत असलेला विचार, आपले स्वप्न, आपला आनंद दुःख यांची दही मिसळ होऊन पंचामृत झाले आहे. मग मन शांत झाले की जाणवते या भावनांमधले प्रभावी कोण तर स्वप्न आणि त्यांचा…

    • योगिनी..एक शाश्वत प्रेम!

      तिने कधी काही मागितले नाही, पण सगळं अर्पण केलं. तो गेला ,पण तिचं मन त्याच्यापासून कधीही दूर गेलं नाही. विरह तिचं दुःख नव्हतं, तर तो तिचा योग होता. तिच्या डोळ्यातून वाहणारे प्रेम आजही काळ ओलांडून बोलतं की खरं प्रेम मिळवण्यातच नाही तर हरवण्यातही पूर्णत्व असते. हो… राधा नाव घेतलं की आजही मनात शांत वेदना दाटते.…

    • दुर्लक्षित हुंदका

      प्रेम हे आचरणासाठी खूप सोपे असते पण ते समजून घेण्यासाठी गूढ, निर्गुण आणि अदृश्य असते. या प्रेमाच्या बाबतीत इतिहासाने राधा- कृष्णाचे प्रेम नल-दमयंतीचे प्रेम आणि राम व सीतेच्या प्रेमाची नोंद घेतली. पण एक हुंदका मात्र बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित राहिला…. हो मी त्या मौन साधिकेबद्दल बोलतेय…… उर्मिला बद्दल. हो हो रामायणातील लक्ष्मणाची उर्मिला, जनक राजाची कन्या…

    • समतेचा तत्त्वज्ञ

      बाराव्या तेराव्या शतकातील गोष्ट जातीव्यवस्था अतिशय बळकट होती. तिच्याविरुद्ध उच्च वर्णीय अथवा नीचने विद्रोह करणे म्हणजे कपाळ मोक्ष करून घेणेच होते.तरी धाडस करणारा आपली ओळख ठेवून गेलाच. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने अजरामर झालेला अभंग… हरिभजनाविण काळ घालवू नको रे, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर असे अनेक अभंग रचून विद्रोही समतेचा तत्वज्ञ संत चोखामेळा. सामाजिक विषमते…

    • रोप

      माझे आवडते लेखक तात्या अर्थात आ.ह. साळुंखे सर, आधुनिक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पुरोगामी तात्या बहुजनांचे प्रतिनिधित्व आपल्या धारदार लेखणीने आजही उत्तम रीतीने पार पाडत आहेत. आपल्या सातारी बाण्यातून परखड मत मांडायला त्यांकडूनच शिकावे.त्यांचा कथासंग्रह वाचण्यात आला त्यांना सावलीत वाढवू नका आदेश की इशारा? काहीही समजा पण आज हे सत्य वास्तवात उतरवणे काळाची…

    • एक वेदना

      एक वेदना जी शब्दात मावत नाही…. आणि भावनेतून सर्वांनाच कळत नाही. पण ती प्रत्येक भुकेल्या पोटातून बोलत राहते. हो एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड यांची सामाजिक विषमतेवरील स्वतः जगून केलेली विदारक मांडणी. यातून गरिबीच्या विस्तवावर अफाट चटके बसलेले लेखकाचे मन व आयुष्य दर्शित होते. या संघर्षातून लेखकाने सामाजिक वेदना सांगितली आहे. अर्थात याला…

    • ७८ फुटातला कैदी

      कधीकधी आपल्याला वाटते आपल्याला कोणीतरी जखडून ठेवले, बांधून ठेवले, प्रचंड अस्वस्थता जाणवते, मन सैरभैर असते या अवस्थेवर औषध काळ असतो आणि थोड्या कालावधीनंतर जाणीव होते आपल्या आत असलेला विचार, आपले स्वप्न, आपला आनंद दुःख यांची दही मिसळ होऊन पंचामृत झाले आहे. मग मन शांत झाले की जाणवते या भावनांमधले प्रभावी कोण तर स्वप्न आणि त्यांचा…

    • योगिनी..एक शाश्वत प्रेम!

      तिने कधी काही मागितले नाही, पण सगळं अर्पण केलं. तो गेला ,पण तिचं मन त्याच्यापासून कधीही दूर गेलं नाही. विरह तिचं दुःख नव्हतं, तर तो तिचा योग होता. तिच्या डोळ्यातून वाहणारे प्रेम आजही काळ ओलांडून बोलतं की खरं प्रेम मिळवण्यातच नाही तर हरवण्यातही पूर्णत्व असते. हो… राधा नाव घेतलं की आजही मनात शांत वेदना दाटते.…

    • दुर्लक्षित हुंदका

      प्रेम हे आचरणासाठी खूप सोपे असते पण ते समजून घेण्यासाठी गूढ, निर्गुण आणि अदृश्य असते. या प्रेमाच्या बाबतीत इतिहासाने राधा- कृष्णाचे प्रेम नल-दमयंतीचे प्रेम आणि राम व सीतेच्या प्रेमाची नोंद घेतली. पण एक हुंदका मात्र बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित राहिला…. हो मी त्या मौन साधिकेबद्दल बोलतेय…… उर्मिला बद्दल. हो हो रामायणातील लक्ष्मणाची उर्मिला, जनक राजाची कन्या…

    • समतेचा तत्त्वज्ञ

      बाराव्या तेराव्या शतकातील गोष्ट जातीव्यवस्था अतिशय बळकट होती. तिच्याविरुद्ध उच्च वर्णीय अथवा नीचने विद्रोह करणे म्हणजे कपाळ मोक्ष करून घेणेच होते.तरी धाडस करणारा आपली ओळख ठेवून गेलाच. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने अजरामर झालेला अभंग… हरिभजनाविण काळ घालवू नको रे, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर असे अनेक अभंग रचून विद्रोही समतेचा तत्वज्ञ संत चोखामेळा. सामाजिक विषमते…

    • रोप

      माझे आवडते लेखक तात्या अर्थात आ.ह. साळुंखे सर, आधुनिक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पुरोगामी तात्या बहुजनांचे प्रतिनिधित्व आपल्या धारदार लेखणीने आजही उत्तम रीतीने पार पाडत आहेत. आपल्या सातारी बाण्यातून परखड मत मांडायला त्यांकडूनच शिकावे.त्यांचा कथासंग्रह वाचण्यात आला त्यांना सावलीत वाढवू नका आदेश की इशारा? काहीही समजा पण आज हे सत्य वास्तवात उतरवणे काळाची…

    • एक वेदना

      एक वेदना जी शब्दात मावत नाही…. आणि भावनेतून सर्वांनाच कळत नाही. पण ती प्रत्येक भुकेल्या पोटातून बोलत राहते. हो एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड यांची सामाजिक विषमतेवरील स्वतः जगून केलेली विदारक मांडणी. यातून गरिबीच्या विस्तवावर अफाट चटके बसलेले लेखकाचे मन व आयुष्य दर्शित होते. या संघर्षातून लेखकाने सामाजिक वेदना सांगितली आहे. अर्थात याला…

    • ७८ फुटातला कैदी

      कधीकधी आपल्याला वाटते आपल्याला कोणीतरी जखडून ठेवले, बांधून ठेवले, प्रचंड अस्वस्थता जाणवते, मन सैरभैर असते या अवस्थेवर औषध काळ असतो आणि थोड्या कालावधीनंतर जाणीव होते आपल्या आत असलेला विचार, आपले स्वप्न, आपला आनंद दुःख यांची दही मिसळ होऊन पंचामृत झाले आहे. मग मन शांत झाले की जाणवते या भावनांमधले प्रभावी कोण तर स्वप्न आणि त्यांचा…

    • योगिनी..एक शाश्वत प्रेम!

      तिने कधी काही मागितले नाही, पण सगळं अर्पण केलं. तो गेला ,पण तिचं मन त्याच्यापासून कधीही दूर गेलं नाही. विरह तिचं दुःख नव्हतं, तर तो तिचा योग होता. तिच्या डोळ्यातून वाहणारे प्रेम आजही काळ ओलांडून बोलतं की खरं प्रेम मिळवण्यातच नाही तर हरवण्यातही पूर्णत्व असते. हो… राधा नाव घेतलं की आजही मनात शांत वेदना दाटते.…

    • दुर्लक्षित हुंदका

      प्रेम हे आचरणासाठी खूप सोपे असते पण ते समजून घेण्यासाठी गूढ, निर्गुण आणि अदृश्य असते. या प्रेमाच्या बाबतीत इतिहासाने राधा- कृष्णाचे प्रेम नल-दमयंतीचे प्रेम आणि राम व सीतेच्या प्रेमाची नोंद घेतली. पण एक हुंदका मात्र बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित राहिला…. हो मी त्या मौन साधिकेबद्दल बोलतेय…… उर्मिला बद्दल. हो हो रामायणातील लक्ष्मणाची उर्मिला, जनक राजाची कन्या…

    • समतेचा तत्त्वज्ञ

      बाराव्या तेराव्या शतकातील गोष्ट जातीव्यवस्था अतिशय बळकट होती. तिच्याविरुद्ध उच्च वर्णीय अथवा नीचने विद्रोह करणे म्हणजे कपाळ मोक्ष करून घेणेच होते.तरी धाडस करणारा आपली ओळख ठेवून गेलाच. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने अजरामर झालेला अभंग… हरिभजनाविण काळ घालवू नको रे, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर असे अनेक अभंग रचून विद्रोही समतेचा तत्वज्ञ संत चोखामेळा. सामाजिक विषमते…

    • रोप

      माझे आवडते लेखक तात्या अर्थात आ.ह. साळुंखे सर, आधुनिक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पुरोगामी तात्या बहुजनांचे प्रतिनिधित्व आपल्या धारदार लेखणीने आजही उत्तम रीतीने पार पाडत आहेत. आपल्या सातारी बाण्यातून परखड मत मांडायला त्यांकडूनच शिकावे.त्यांचा कथासंग्रह वाचण्यात आला त्यांना सावलीत वाढवू नका आदेश की इशारा? काहीही समजा पण आज हे सत्य वास्तवात उतरवणे काळाची…

    • एक वेदना

      एक वेदना जी शब्दात मावत नाही…. आणि भावनेतून सर्वांनाच कळत नाही. पण ती प्रत्येक भुकेल्या पोटातून बोलत राहते. हो एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड यांची सामाजिक विषमतेवरील स्वतः जगून केलेली विदारक मांडणी. यातून गरिबीच्या विस्तवावर अफाट चटके बसलेले लेखकाचे मन व आयुष्य दर्शित होते. या संघर्षातून लेखकाने सामाजिक वेदना सांगितली आहे. अर्थात याला…

    • ७८ फुटातला कैदी

      कधीकधी आपल्याला वाटते आपल्याला कोणीतरी जखडून ठेवले, बांधून ठेवले, प्रचंड अस्वस्थता जाणवते, मन सैरभैर असते या अवस्थेवर औषध काळ असतो आणि थोड्या कालावधीनंतर जाणीव होते आपल्या आत असलेला विचार, आपले स्वप्न, आपला आनंद दुःख यांची दही मिसळ होऊन पंचामृत झाले आहे. मग मन शांत झाले की जाणवते या भावनांमधले प्रभावी कोण तर स्वप्न आणि त्यांचा…

    • योगिनी..एक शाश्वत प्रेम!

      तिने कधी काही मागितले नाही, पण सगळं अर्पण केलं. तो गेला ,पण तिचं मन त्याच्यापासून कधीही दूर गेलं नाही. विरह तिचं दुःख नव्हतं, तर तो तिचा योग होता. तिच्या डोळ्यातून वाहणारे प्रेम आजही काळ ओलांडून बोलतं की खरं प्रेम मिळवण्यातच नाही तर हरवण्यातही पूर्णत्व असते. हो… राधा नाव घेतलं की आजही मनात शांत वेदना दाटते.…

    • दुर्लक्षित हुंदका

      प्रेम हे आचरणासाठी खूप सोपे असते पण ते समजून घेण्यासाठी गूढ, निर्गुण आणि अदृश्य असते. या प्रेमाच्या बाबतीत इतिहासाने राधा- कृष्णाचे प्रेम नल-दमयंतीचे प्रेम आणि राम व सीतेच्या प्रेमाची नोंद घेतली. पण एक हुंदका मात्र बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित राहिला…. हो मी त्या मौन साधिकेबद्दल बोलतेय…… उर्मिला बद्दल. हो हो रामायणातील लक्ष्मणाची उर्मिला, जनक राजाची कन्या…

    • समतेचा तत्त्वज्ञ

      बाराव्या तेराव्या शतकातील गोष्ट जातीव्यवस्था अतिशय बळकट होती. तिच्याविरुद्ध उच्च वर्णीय अथवा नीचने विद्रोह करणे म्हणजे कपाळ मोक्ष करून घेणेच होते.तरी धाडस करणारा आपली ओळख ठेवून गेलाच. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने अजरामर झालेला अभंग… हरिभजनाविण काळ घालवू नको रे, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर असे अनेक अभंग रचून विद्रोही समतेचा तत्वज्ञ संत चोखामेळा. सामाजिक विषमते…

    • रोप

      माझे आवडते लेखक तात्या अर्थात आ.ह. साळुंखे सर, आधुनिक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पुरोगामी तात्या बहुजनांचे प्रतिनिधित्व आपल्या धारदार लेखणीने आजही उत्तम रीतीने पार पाडत आहेत. आपल्या सातारी बाण्यातून परखड मत मांडायला त्यांकडूनच शिकावे.त्यांचा कथासंग्रह वाचण्यात आला त्यांना सावलीत वाढवू नका आदेश की इशारा? काहीही समजा पण आज हे सत्य वास्तवात उतरवणे काळाची…

    • एक वेदना

      एक वेदना जी शब्दात मावत नाही…. आणि भावनेतून सर्वांनाच कळत नाही. पण ती प्रत्येक भुकेल्या पोटातून बोलत राहते. हो एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड यांची सामाजिक विषमतेवरील स्वतः जगून केलेली विदारक मांडणी. यातून गरिबीच्या विस्तवावर अफाट चटके बसलेले लेखकाचे मन व आयुष्य दर्शित होते. या संघर्षातून लेखकाने सामाजिक वेदना सांगितली आहे. अर्थात याला…

    • ७८ फुटातला कैदी

      कधीकधी आपल्याला वाटते आपल्याला कोणीतरी जखडून ठेवले, बांधून ठेवले, प्रचंड अस्वस्थता जाणवते, मन सैरभैर असते या अवस्थेवर औषध काळ असतो आणि थोड्या कालावधीनंतर जाणीव होते आपल्या आत असलेला विचार, आपले स्वप्न, आपला आनंद दुःख यांची दही मिसळ होऊन पंचामृत झाले आहे. मग मन शांत झाले की जाणवते या भावनांमधले प्रभावी कोण तर स्वप्न आणि त्यांचा…

    • योगिनी..एक शाश्वत प्रेम!

      तिने कधी काही मागितले नाही, पण सगळं अर्पण केलं. तो गेला ,पण तिचं मन त्याच्यापासून कधीही दूर गेलं नाही. विरह तिचं दुःख नव्हतं, तर तो तिचा योग होता. तिच्या डोळ्यातून वाहणारे प्रेम आजही काळ ओलांडून बोलतं की खरं प्रेम मिळवण्यातच नाही तर हरवण्यातही पूर्णत्व असते. हो… राधा नाव घेतलं की आजही मनात शांत वेदना दाटते.…

    • दुर्लक्षित हुंदका

      प्रेम हे आचरणासाठी खूप सोपे असते पण ते समजून घेण्यासाठी गूढ, निर्गुण आणि अदृश्य असते. या प्रेमाच्या बाबतीत इतिहासाने राधा- कृष्णाचे प्रेम नल-दमयंतीचे प्रेम आणि राम व सीतेच्या प्रेमाची नोंद घेतली. पण एक हुंदका मात्र बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित राहिला…. हो मी त्या मौन साधिकेबद्दल बोलतेय…… उर्मिला बद्दल. हो हो रामायणातील लक्ष्मणाची उर्मिला, जनक राजाची कन्या…